पंचगंगा नदीत पुराचे पाणी कमी झाले असून नदीत प्रचंड गाळ आहे. त्यामुळे नदीत कुणी उड्या घेतल्या तर गाळातून वर निघणे कठीण होऊ शकते. त्यामुळे पोलीस डोळ्यात तेल घालून आहेत. ...
'मन झालं बाजिंद' या मालिका सुरु होण्याआधीच पासून चर्चा रंगली होती. मालिकेचे भन्नाट प्रोमोज आणि त्यातील रांगडा नायक आणि सुंदर नायिका यांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतलं होतं. तसेच बॅकग्राउंड म्युजिक देखील खूप आवडलं होतं त्यामुळे मालिका सुरु झाल्यापासून रस ...
Noida DM Suhas L Yathiraj news: सुहास यांच्या या दैदिप्यमान कामगिरीचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कौतूक केले आहे. ...
Computer operator earning salary of rs 5000 did scam of 2 crores : अवघा 5 हजार पगार असलेल्या एका व्यक्तीचं कोटींचं साम्राज्य असल्याची माहिती मिळत मिळत आहे. ...