भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामना २४ ऑक्टोबरला होणार असून दोन्ही संघांचा हा स्पर्धेतील पहिलाच सामना आहे. त्यामुळे उभय संघांतील चाहते या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत.पण... ...
रेल्वे स्टेशनवरील मुख्य प्रवेशद्वार सोडून सर्व गेट बंद करण्यात आले आहेत. हल्ल्याचं षडयंत्र उघड झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...
Ration Card: आता तुम्ही तुमच्या जवळच्या CSC अर्थात कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे रेशन कार्डशी संबंधित अनेक सेवांचा अॅक्सेस करू शकता. डिजिटल इंडियाने एका ट्विटमध्ये यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे. ...
Bengaluru Family died Case: कुटुंबप्रमुख असलेले हालेगेरे शंकर हे चार दिवसांनी घरी आले तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ते गेले चार दिवस कुटुंबातील सदस्यांना फोन करत होते. मात्र, त्यांचा फोन कोणी उचलत नव्हते म्हणून ते कामावरून घरी आले. ...
BGMI 1.6 update: नवीन Battlegrounds Mobile India 1.6 अपडेटमध्ये रेकॉर्डिंगचा पर्याय देण्यात आला आहे. आता प्लेयर्स आपला गेमप्ले रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेयर करू शकतात. ...
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार आंध्र प्रदेशातील रायलसीमा क्षेत्राला 'हिऱ्यांची भूमी' म्हटलं जातं.. कारण इथे मोठ्या प्रमाणात खनिज भांडार आहे आणि लोक इथे येऊन हिरे शोधतात. ...
विराटचा कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धांमधील इतिहास पाहता त्याला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. अशात यूएईत होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये तो अपयशी ठरला असता तर त्याचे कर्णधारपद जाणे निश्चित होते ...