न्यायालयाने सांगितले की, विशेष न्यायालयांच्या स्थापनेकरिता ठोस प्रस्ताव तयार करण्यासाठी शेवटची संधी केंद्र व महाराष्ट्र सरकारला देण्यात येत आहे. यासंदर्भातील न्यायालयाच्या आदेशावर दोन्ही सरकारांनी चार आठवड्यांच्या आत उत्तर द्यायचे आहे. ...
लंडन : साउथम्पटनमध्ये पहिला एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर आत्मविश्वासाने भरलेला भारतीय महिला क्रिकेट संघ शनिवारी लॉर्ड्सवर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला ... ...
पहिल्या तीन कसोटींमध्ये वापरलेले चेंडू लवकरच नरम पडत असल्याने आणि ३० षटकांनंतर त्यांचा आकार बिघडत असल्याने मैदानी पंचांनी वारंवार चेंडू बदलले. यादरम्यान बराच वेळ वाया गेला होता. ...