Maharashtra Bandh: लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence) येथील शेतकऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी Mahavikas Aghadiने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला सोमवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबईत मात्र कडकडीत बंद होता. ...
Electricity crisis in india: कोळशाची टंचाई बिकट असून त्याचा वीज निर्मितीवर परिणाम होईल, असे चार दिवसांपूर्वी सांगणाऱ्या आर. के. सिंग यांनी आज मात्र कुठेही वीजटंचाई निर्माण होणार नाही, असा दावा केला. कोळसा मंत्री प्रल्हादभाई जोशी यांनीही देशात कोळशाच ...
Air India: एअर इंडियाची टाटा उद्योग समूहास विक्री केल्यानंतर केंद्र सरकारकडून एअर इंडिया ॲसेट होल्डिंग्ज प्रा. लि.चा (एआयएएचएल) भाग असलेल्या Alliance Airची विक्री केली जाणार आहे. ...
Part-time employees News: सरकारच्या अंशकालीन (पार्ट टाईम) कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याची मागणी करण्याचा हक्कच नाही तसेच त्यांना कायम कर्मचाऱ्यांच्या वेतनाएवढे वेतन मिळण्याचाही हक्क नाही, असा निर्णय Supreme Courtने दिला आहे. ...
Adani Group News: आमच्या कोणत्याही बंदरांत १५ ऑक्टोबरपासून इराण, अफगाणिस्तान व पाकिस्तान या देशांतून येणारा माल उतरविण्यात येणार नाही, असे Adani Groupतर्फे जाहीर करण्यात आले आहे. ...
Maharashtra Bandh: लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence)येथे शेतकरी आंदोलकांच्या जत्थ्यात बेदरकारपणे गाडी घुसवून शेतकऱ्यांचे बळी घेतले गेल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील Shiv Sena, NCP आणि Congress यांच्या Mahavikas Aghadiने एक दिवसाच्या ‘Maha ...
nobel peace prize 2021: फिलिपाइन्सच्या Maria Ressa आणि रशियाचे Dmitry Muratov या दोघा पत्रकारांना शांततेचे नोबेल जाहीर होणे, ही फार महत्त्वाची घटना आहे! - का? ...