राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांना जो त्रास दिला जातोय, त्यांचं एक एक मिनिट वसूल करु, अशा शब्दात Sharad Pawar कडाडलेत. शरद पवारांनी अत्यंत आक्रमकपणे अनिल देशमुखांची उघडपणे बाजू मांडली. कदाचित पहिल्यांदाच शरद पवार अनिल ...
Farm laws Repeal: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर विश्वास कसा ठेवायचा, अशी विचारणा करत या निर्णयासंदर्भात शंका उपस्थित केली आहे. ...
काँग्रेस पुन्हा माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दारात गेलीय. फडणीसांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे बडे नेते थेट फडणवीसांच्या घरी गेलेत. पण इथे प्रश्न हा सुद्धा आहे? की महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेस विरुद्ध भाजप असा वादाच ...
Sushmita sen: सुश्मिता आणि ऐश्वर्या राय बच्चन या दोघींनीही त्यांच्या सौंदर्याच्या जोरावर देशाचं नाव उंच केलं आहे. मात्र, त्यांच्यामधील एक खास गोष्ट फार कमी जणांना माहित आहे. ...
तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकरी आंदोलनाचा जबरदस्त विजय आहे, असं अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी म्हटलं आहे. ...
पुढे सदाभाऊ खोत म्हणतात, तीन कृषी कायदे मागे घेण्याची दुर्दैवी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. हा आघात शेतकऱ्यांना सहन होण्यापलिकडचा आहे. आता कोठे शेतकऱ्यांच्या अंधारलेल्या जीवनात प्रकाशाची चार किरणे पसरण्याची शक्यता तयार झाली होती. पण का ...