ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Murder In Love Triangle: प्रेमाच्या त्रिकोणामधून एका विद्यार्थ्याने एका स्क्रॅप व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्याकांडामधील आरोपी हा १९ वर्षांचा असून, तो जयपूरमध्ये बीएससी करत आहे. ...
त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद पाहायला मिळाले. अमरावतीतील दंगलीनंतर आता जोरदार राजकारण देखील सुरू झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दंगलीसाठी मुंबईहून पैसा पुरवण्यात आल्याचा आरोप केला आहे. ...
Controversy erupted over a book on Ayodhya : माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद हे आपले ‘सनराइज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकावरून वादात आहेत. सलमान खर्शीद यांनी आपल्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटना ISIS आणि बोको हरामसोबत केली आहे. ...