महापालिकेने प्रत्येक घरामागे ४ लाखांचा अतिरिक्त खर्च झाला आहे. त्यामुळे ६३४३ घरांसाठी तब्बल २५२ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचे स्पष्ट होत असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केला आहे. ...
जिल्हाधिकारी देखील स्वत: अनेक फेरफार अदालतीस उपस्थित राहिल्यानेच गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तब्बल 10 लाख फेरफार नोंदी घेण्यात जिल्हा प्रशासनाला यश... ...
26/11 Terror Attack : तोपर्यंत पोलिसांनी कसाबला काठीने मारण्यास सुरुवात केली होती. अवघ्या ७ मिनिटांच्या या थरारानंतर कसाबला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले, असे महाले यांनी सांगितले. ...
जुनी गाडी भंगारात काढल्यास नव्या गाडीवर ५ टक्के सूट मिळेल. नव्या गाडीची आरटीओमध्ये नाेंदणी करण्यासाठी शुल्क लागणार नाही. दिल्लीमध्ये एखादी डिझेल गाडी १० वर्षांनी भंगारात काढावीच लागणार आहे. ...
देशाच्या राजकारणात राहुल गांधी हे एक मोठं नाव आहे... भाजपकडून त्यांची वेळोवेळी खिल्ली उडवली जाते. पण अलिकडच्या काळात राहुल गांधीचं राजकारण अनेकांना धक्का देईल, असं राजकीय जाणकार सांगतात. राजकारणात दिवसेदिवस ते अधिक परिपक्व होतायत. आक्रमकपणे आपले मुद ...
अंबानींना मागे टाकून अदानी श्रीमंत कसे झाले? भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? असा प्रश्न तुम्हाला विचारला.. अन् त्याचं उत्तर तुम्ही मुकेश अंबानी असं दिलं तर तुमचं उत्तर चुकलं.. कारण आता गौतम अदाणी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झालेत. त्यांनी ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भात ८ नोव्हेंबर पासून संप सुरु केला होता. शेवगाव आगारातील २५९ कर्मचारी संपावर गेल्याने एसटीचे चाक थांबले होते ...
नवाब मलिक... दिवाळीआधी आणि दिवाळनंतरही राजकीय फटाके फोडणारं आणि सर्वात जास्त चर्चेतील नाव. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजवणारे मलिक हे माध्यामांसाठी केंद्रबिंदू झाले होते. मलिक उद्या काय बोलणार, काही नवीन आरोप करणार का? याकडेच सर्वांचं लक्ष लागलेल ...