Mumbai Fire News: मुंबई शहरात दरवर्षी सरासरी आगीच्या ५००० घटना घडत असून, त्या विझविण्यासाठी महापालिकेच्या अखत्यारित एकूण ५१ अग्निशमन केंद्रे आहेत. एकूण लोकसंख्या आणि लागणाऱ्या आगींच्या तुलनेत अग्निशमन दलाकडे मनुष्यबळ कमी असले तरी दलाचे जवान शर्थीने क ...
Thane News: राज्याचे मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे राखलेल्या ठाणे जिल्ह्याचे २०२४-२५ या वर्षातील विविध मार्गांनी जमा झालेले महसुली उत्पन्न एक हजार ६९९ काेटी रुपये होते. मात्र, जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनापासून विविध विकास कामांवर ३४ हजार ४८ काेटी ९१ ला ...
Soybean Market Update: एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आणि सोयाबीनचे दर सहा महिन्यानंतर साडेचार हजारांच्यावर पोहोचले होते. जाणून घ्या सविस्तर (Soybean Market Update) ...
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा माणगा बांबू उत्पादनातील अग्रेसर जिल्हा म्हणावा लागेल. येथे किमान आठ ते दहा हजार शेतकरी आज बांबू शेतीशी जोडले गेले आहेत. ...
Mumbai News: मुंबईतील मिठी नदी आणि नाल्यांमधून गाळ काढण्यासाठी पुढील ५० दिवसांचे नाला तसेच दिवसानिहाय नियोजन करावे. अधिकाऱ्यांनी सतत आपल्या परिसरातील नाल्यांना भेट देऊन कामांचा आढावा घ्यावा. ...