ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Vijay Deverkonda : सोमवारी अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला गेला होता की, दोघे यावर्षाच्या शेवटी लग्न करणार आहेत. आता विजय देवरकोंडाने त्याच्या आणि रश्मिकाच्या नात्यावर मौन सोडलं आहे. ...
Eknath Shinde on Jitendra Awhad: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि तेव्हापासून भाजपला ते प्रचंड झोंबलंय... शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी भाजपचे नेते सोडत नाहीत... त्यातच गेल्या काही दिवसांत शिवसेना आणि राष्ट्रव ...
एकीकडे राज्यात भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष शिगेला पोहचला आहे. मात्र, दुसरीकडे जळगावात हे दोन्ही पक्ष गळ्यात गळा घालतांना दिसताहेत. त्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जळगावात असं का घडलं? हे जाणून घ्यायचं असेल तर पाहा लोकमतचा यासंदर्भातला हा स् ...
BJP MLA Raghvendra Pratap Singh : भाजपाच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. एका प्रचारसभेत त्यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ...
क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ आहे, हे म्हटले जाते. पण, या खेळात असभ्य वर्तन पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( Pakistan Super League ) झालेले पाहायला मिळाले. ...