ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा १९५८ लागू आहे. या कायद्याच्या तरतुदींचा या राज्यांमध्ये गैरवाजवी वापर होत असल्याचा आरोप होत आहे. यावरून लष्कर व नागरिकांमध्ये अनेकदा संघर्षही झाले आहेत. यामुळे हा कायदा या राज्यातून का ...
अलिगढच्या कुलुपाला १३० वर्षे जुन्या इतिहासाची किनार आहे. एकट्या अलिगढ शहरात पाच हजारांहून अधिक कारखाने असून, दोन लाखांहून अधिक कारागिरांचा रोजगार त्यावर चालतो म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत हे कुलूप चावीचा शोध घेत असते. ...
Tripura BJP News: पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच पूर्वोत्तर राज्यांमधील त्रिपुरामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते Sudip Rai Burman आणि त्यांचे निकटवर्तीय आशिष कुमार साहा यांनी आमदारकीचा राजीनामा दिल ...
Lata Mangeshkar And Shivraj Singh Chouhan : लतादीदींच्या नावाने संगीत अकादमी आणि विद्यापीठ सुरू करण्यापासून त्यांचा पुतळा उभारण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ...