उल्हासनगर कॅम्प नं-२, खेमानी परिसरात संत आशाराम बापू सत्संग आश्रम आहे. सत्संग सुरू असल्याने, याठिकाणी नेहमी महिला व नागरिकांची वर्दळ असते. मंगळवारी येथे सत्संग झाल्याने, बुधवारी आश्रमात नागरिकांची वर्दळ कमी होती. ...
उल्हासनगर कॅम्प नं-२, खेमानी परिसरात संत आशाराम बापू सत्संग आश्रम आहे. सत्संग सुरू असल्याने, याठिकाणी नेहमी महिला व नागरिकांची वर्दळ असते. मंगळवारी येथे सत्संग झाल्याने, बुधवारी आश्रमात नागरिकांची वर्दळ कमी होती. ...
Online games money scam: भारतात प्रचंड प्रमाणात ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात लोक अडकत असून, यातून अनेक कुटुंबही उद्ध्वस्त झाली आहेत. आता सरकारने याविरोधात कायदा आणण्यासाठी पावले टाकली आहेत. ...
आपण निसर्गाच्या पेक्षा मोठे आहोत अशी धारणा शासन - प्रशासनाने केलेली आहे. त्यातूनच कायदे - नियम, न्यायालयाचे आदेश आदी धाब्यावर बसवून निसर्गाला वाट्टेल तसे ओरबाडून नष्ट केले जात आहे. ...