...मग महाराष्ट्रातला जो बहुसंख्य मराठा समाज आहे, तो त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे. त्यांच्यासाठी तुम्ही संविधान बदलायला हरकत काय आहे? ...
Bihar Crime News: बिहारमधील भारत-नेपाळ सीमेजवळून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील घोडासहन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायबर कॅफे चालवणाऱ्या भूषण चौधरी याच्या मालमत्तांवर पोलिसांनी टाकलेल्या धाडींमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...