Maharashtra Political Crisis: बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे असे ‘नामुष्की सरकार’ सहन करण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. ...
या घटनेत कोणतीही जीवितहानी व कोणालाही दुखापत झालेली नाही. या इमारतीच्या तळमजल्यावरती एकूण १५ दुकान गाळे असून सदर सर्व गाळ्यातील व्यावसायिकांना पोलीसांच्या मदतीने बाहेर काढण्यात येऊन ती दुकाने बंद करण्यात आली ...
Constipation Solution at Home : बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आणि त्यातून सुटका मिळवण्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. बद्धकोष्ठता असल्यास आहारात फायबरचा अधिक समावेश करणे योग्य ठरते. ...
देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारनं 'हर घर तिरंगा' अभियान सुरू केलं आहे. देशातील सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटी आणि उद्योगपतींपर्यंत सर्वच जण या अनोख्या अभियानामध्ये सहभागी होत आहेत. ...