नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजना सुरू केली असून सरकार या योजनेंतर्गत प्रत्येक मुलीला 5,000 रुपयांची आर्थिक मदत देत असल्याचा दावा एका यूट्यूब व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. ...
Vivek Agnihotri : ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी ‘लाल सिंग चड्ढा’च्या फ्लॉप शोवर मोठं विधान केलं आहे. ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी व निर्माता करण जोहर यांनाही त्यांनी जोरदार टोला लगावला आहे... ...
श्री गणपती पंचायतन संस्थानच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर येथील दरबार हॉलमध्ये व्याख्यान पार पडले. ...
गणपतीच्या निमित्ताने, आशिष कुलकर्णी यांच्या घरी देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण यांची झालेली भेट, त्यातून चव्हाण फडणवीसांच्या पक्षात जाणार, या बातम्यांचे वेगवेगळे अर्थ लावत आमच्या चर्चा रंगात आल्या असताना त्या दोन्ही नेत्यांनी आमची भेट झाली, पण त्यात रा ...
सीटीईटी ही पात्रता परीक्षा केंद्र शासनामार्फत घेतली जाते. महाराष्ट्रात २०११ पासून सीटीईटीची सुरुवात झाली. तर २०१३ पासून टीईटी घेतली जात आहे. दोन पैकी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असलेला उमेदवार शिक्षक भरतीसाठी पात्र ठरतो. ...
जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग संघटना यांनी याप्रकरणी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बंधपत्रित, कंत्राटी अथवा बाह्य यंत्रणेमार्फत अधिकारी किंवा कर्मचारी यांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत ग्रामीण व शहरी भागातील जनतेस आर ...