Pune: पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत तब्बल चार लाखांहून अधिक बनावट पीक विमा अर्ज बाद केल्यानंतर परभणी जिल्ह्यात महसुली क्षेत्र नसतानाही पीक विमा उतरवण्यात आल्याचे उघड झाले आहे. ...
Ajit Pawar News: मार्चमधील यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री म्हणून कठोर निर्णय घ्यावे लागतील. निवडणुकीमुळे हात ढिला सोडला होता. आता पाच वर्षे आर्थिक शिस्त पाळायची आहे, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ...
14 Naxalites killed: छत्तीसगड-ओडिशा सीमेजवळ गरियाबंद जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाने चकमकीत १४ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यात सीपीआय (माओवादी) या संघटनेच्या नेत्याचाही समावेश असून त्याला पकडण्यासाठी सरकारने १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ...
Beed Crime News: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला २ कोटी रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या गुन्ह्यातील आरोपी हे २९ नोव्हेंबरला २०२४ ला केज येथील विष्णू चाटे याच्या संपर्क कार्यालयात सकाळी १ ...
Constitution: कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण एस़ दीक्षित यांनी येथे अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेच्या सुवर्णजयंतीनिमित्त आयोजित संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका वक्तव्याचा उल्लेख करून संविधान निर्मितीत असलेल्या ब्राह्मणांच्या योग ...
Maharashtra Government News: पालकमंत्रिपदांवरून महायुतीत हेवेदावे सुरू झाले असताना या पदाला गेल्या काही वर्षांमध्ये इतके महत्त्व कसे आले आणि पालकमंत्री म्हणजे ‘जिल्ह्याचा मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा कशी निर्माण झाली, याच्या खोलात गेले असता या पदासाठी इत ...
Investment In Maharashtra: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासाठी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटी रुपयांची गुंतवणूक खेचून आणली, त्यासाठीचे सामंजस्य करार केले. या माध्यमातून ९२,२३५ रोजगार उपलब्ध होणार आ ...
Stock Market: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पदभार स्वीकारताच कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. यामुळे भारतातील गुंतवणूकदार कमालीचे सतर्क झाले असून मंगळवारी सेन्सेक्स १२३५ अंकांनी कोसळला. ...
E-Vitara: मारुती सुझुकीची इ-व्हिटारा पूर्णपणे पर्यावरणस्नेही, भविष्याचा वेध घेणारी, प्रीमियम अनुभव देणारी आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेची खात्री देणारी आहे. या कारने भारताची नावीन्यपूर्णत: आणि कल्पकता जागतिक स्तरावर पोहोचवली आहे. ...