ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Bollywood Celebrities who destroyed their own careers : कधी कधी एक छोटीशी चूकही तुमचं करिअर बर्बाद करू शकते. बॉलिवूड स्टार्सही याला अपवाद नाहीत... आज आम्ही अशाच काही अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत. ...
स्वातंत्र्यपूर्व काळातील हा थरार आहे. परंडा तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) शेंद्री रेल्वे स्टेशनवर भाई उद्धवराव पाटील आणि त्यांच्यासमवेत १५ तरुण सेनानींनी निजामाच्या ५०० पोलिसांच्या तुकडीवर भरदिवसा हल्ला केला. ...
Marathi Serial: छोट्या पडद्यावरच्या मालिकांचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. सध्या अनेक नव्या मालिकांची रेलचेल आहे. अनेक कलाकार मालिकांसोबत चित्रपटादेखील वेळ काढून काम करतात. अनेकवेळा त्यांना मालिकांच्या शूटिंगसाठी वेळ देखील पुरत नाही. आज आम्ही तुम्हाला कोणत ...