Shambhuraj Desai : राज्यात १ लाख८२ हजार शासकीय व निमशासकीय पदे रिक्त आहेत. यावर्षी भारत देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करीत आहे. त्यामुळे रिक्त पदापैकी ७५ हजार पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचेही मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले. ...
Divorce: लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात. पण त्या सुटायला किवा तुटायला क्षुल्लक वाटावे, असे एखादे कारणही पुरेसे होते. याचाच प्रत्यय गेल्या काही वर्षांत देशात झालेल्या घटस्फोटांच्या वाढत्या संख्येतून येत आहे. घटस्फोटांची केवळ संख्य ...
लाथ मारेन तिथून पाणी काढेन, अशा अविर्भावात गेल्या अनेक वर्षांपासून मारुती राज्य करतेय. पण मारुतीची एक कार अशी आहे जिला गेल्या काही महिन्यांपासून गिऱ्हाईकच नाहीय. ...
राहुल गांधींच्या धोरणांमुळे काँग्रेसची वाताहात झाली असून, त्यांची विचारसरणी पक्षाील ब्लॉक ते बूथ पातळीपर्यंत कुणाशीच जुळत नाही, अशी घणाघाती टीका करत बड्या नेत्याने राजीनामा दिला. ...