गेल्या वर्षीच्या तुलनेत पुरुष नसबंदीची संख्या व अंतरा आणि छाया या तात्पुरत्या गर्भनिरोधक पद्धतीचा अवलंब करणायांची संख्या वाढली असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...
एपीएमसी, टीटीसी, शैक्षणिक संस्थांचे जाळे, २०११ साली झालेल्या जनगणनेत नवी मुंबईची लोकसंख्या ११ लाख २० हजार ५४७ होती. दहा वर्षांत त्यात सहा लाखांची भर पडल्याचा अंदाज आहे ...
ठाण्यात लोकलच्या फेऱ्या १,४५५ वरून १,७५० मध्य रेल्वेच्या ठाणे व त्यापुढील रेल्वे स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची २०११ मधील संख्या १४ लाख होती. ...
चांद्रयान- ३ या मोहिमेचे बजेट ६५१ कोटी आहे. चांद्रयान-३ चे लँडर चंद्रावर लँडिंग होण्यास यशस्वी झाले, तर अशी मोहीम करणारा भारत हा जगातील चौथा देश असणार आहे ...