- चर्चा करण्याची पद्धत असते. आम्ही आरक्षणाबाबत मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन केली. या समितीच्या दररोज बैठका होत आहेत. ते चर्चा करत आहेत. सरकार त्यांच्या संपर्कात आहे. ...
Amravati : स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही मेळघाटातील खुटिदा गाव आजही विकासाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत जाण्यासाठी शिक्षकांना दररोज पुलाअभावी खंडू नदीपात्र ओलांडावे लागते. ...
...नाही तर मला काय, यापूर्वी मी अंतरवलीला गोलोच होतो ना. मराठा आरक्षणाचा विषय असू देत, कुणावर अन्यायाचा विषय असूदेत अथवा कुठलाही विषय असूदेत, मी नेहमी धाऊन जातच असतो. ...