दुचाकी व चारचाकी वाहने, ज्यांची दंड रक्कम किरकोळ आहे, त्यांनाही तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते ...
Kharif Crop Cultivation : पावसाचा वेळेवर दगा मिळूनही मानोऱ्यात कपाशीचे साम्राज्य कायम आहे. खरिपातील पारंपरिक पिके घटली असली तरी कपाशीची लागवड तब्बल १३५ टक्क्यांवर गेली आहे. शेतकऱ्यांनी उशिरा पावसातही कपाशीवर विश्वास ठेवून नवा विक्रम नोंदवला आहे.(Khar ...
ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर 'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार? याबाबत चर्चा सुरू होत्या. काही दिग्गज अभिनेत्रींची नावंही समोर आली होती. मात्र अद्याप तसं काहीच ठरलं नसल्याचा खुलासा 'ठरलं तर मग' मालिकेतील अभिनेत्रीने केला आहे. ...