रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. काहीवेळा असं घडतं की अचानक प्रवास केल्यामुळे तिकिट खिडकीतून आपत्कालीन स्थितीत तिकीट काढावं लागतं. ...
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये पर्ससीन व एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बोटींना डिसेंबर ते मे महिन्यात बंदी असताना १२ नोटीकल च्या आतील क्षेत्रात ते बेकायदेशीर मासेमारी करतात. ...