पुणे शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून, नुकतेच मंजूर झालेले ४०० कोटी रुपयांचे रस्ते काम अद्याप सुरु न होणे ही गंभीर बाब असल्याचं पाटील यांनी सांगितलं. ...
जीवघेण्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक म्हणजे वीज कोसळणे. दरवर्षी वीज कोसळून अनेकांचा जीव गेल्याचे आपण ऐकलेच असेल. मात्र, आता इस्रोने यावर उपाय म्हणून एक नवीन उपग्रह तयार करून मोठं यश मिळवलं आहे. ...
मध आणि मधमाश्यांपासून तयार होणाऱ्या उत्पादनांची साखळी प्रक्रिया आणि विक्री व्यवस्था करण्याच्या माध्यमातून मधुपर्यटनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव येथे प्रायोगिक तत्त्वावर केलेली पहिली 'मधाचे गाव' ही योजना यशस्वी झाली. ...
भारतात स्थायिक झाल्यावर पाकिस्तानने कसा बदला घेतला आणि किती वाईट वागणूक दिली याविषयी प्रसिद्ध गायकाने खुलासा केलाय. याशिवाय त्याने पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत ...