लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, चार तास उलटूनही वाहतूक ठप्प - Marathi News | Traffic jam on Pune-Nashik highway, traffic still stuck even after four hours | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, चार तास उलटूनही वाहतूक ठप्प

Pune Nashik Highway Traffic Update: आंबी खालसा फाटा, घारगाव, चंदनापुरी घात यादरम्यान दररोज महामार्गावर वाहतूक ठप्प होत आहे. ...

कलिंगडची आवक वाढल्याने दरात घसरण; उत्पादक शेतकऱ्यांत चिंता - Marathi News | Prices fall due to increased arrival of watermelon; Concern among producing farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कलिंगडची आवक वाढल्याने दरात घसरण; उत्पादक शेतकऱ्यांत चिंता

Watermelon Market Rate Update : सध्या कलिंगडची दैनंदिन आवक वाढली आहे. या वाढत्या आवकमुळे कलिंगडच्या बाजारभावात मात्र लक्षणीय घसरण झाली आहे. दहा दिवसांपूर्वी ३० रुपये किलो असलेला भाव सध्या १० रुपये किलोप्रमाणे खाली आला आहे. ...

“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस - Marathi News | congress naseem khan demanded that the central govt 50 percent reservation limit should be removed and a deadline for caste wise census should be announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

Congress Nasim Khan News: जातनिहाय जनगणना करावी ही मागणी राहुल गांधी आणि काँग्रेस सातत्याने लावून धरली होती, याची आठवण पुन्हा एकदा काँग्रेस नेत्यांनी करून दिली. ...

मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त पोलिसांचा सत्कार - Marathi News | Mira Bhayandar - Director General of Vasai Virar Police Commissionerate felicitates police officers who received medals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त पोलिसांचा सत्कार

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात महाराष्ट्राचा ६६ वा वर्धापन दिन पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्या हस्ते ध्वजारोहण करून व पोलिसांनी मानवंदना देऊन साजरा करण्यात आला.   ...

४९ व्या वर्षी हृतिकची 'ही' हिरोईन आहे सिंगल; सांगितलं लग्न न करण्यामागचं कारण, म्हणाली- - Marathi News | At the age of 49 why ameesha patel is single and not married yet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :४९ व्या वर्षी हृतिकची 'ही' हिरोईन आहे सिंगल; सांगितलं लग्न न करण्यामागचं कारण, म्हणाली-

वय वर्ष ४९ तरीही हृतिक रोशनच्या या हिरोईनने अजून लग्न केलं नाही. काय आहे यामागचं कारण, जाणून घ्या ...

अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक - Marathi News | dentist reveals brushing immediately after meals damage teeth know how long should you wait to brush your teeth after eating | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक

ब्रश केल्याने फक्त दात स्वच्छ होत नाहीत तर तोंडात असलेले बॅक्टेरिया देखील कमी होतात. पण ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती हे तुम्हाला माहिती आहे का? ...

Ashadhi Wari 2025: आतुरता आषाढी वारीची! माऊलींच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे १९ जूनला प्रस्थान - Marathi News | Sant Dnyaneshwar Maharaj palkhi sohala start on June 19 cheers of the devotees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आतुरता आषाढी वारीची! माऊलींच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे १९ जूनला प्रस्थान

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Time Table 2025: आषाढी एकादशीच्या दिवशी ५ जुलैला माऊलींची पालखी पंढरपूर येथे पोहोचणार ...

मजुराला घेऊन निघालेल्या पिकअपचे टायर फुटून झालेल्या अपघातात अनेक जण गंभीर जखमी - Marathi News | Several people seriously injured in accident after tire burst on pickup carrying laborers | Latest beed News at Lokmat.com

बीड :मजुराला घेऊन निघालेल्या पिकअपचे टायर फुटून झालेल्या अपघातात अनेक जण गंभीर जखमी

वंजारवाडी येथून कांदा भरण्यासाठी हिवरा येथे जात असताना कड्याजवळ येताच पिकअपचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात २२ मजुर गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडली. ...

भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान - Marathi News | India closes airspace know how Pakistan will be hit more damage will be done pahalgam terror attack | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानच्या अडचणी वाढत आहेत. सर्वप्रथम भारताने कारवाई करत सिंधू जलकरार स्थगित केला आणि अटारी सीमा बंद करण्याबरोबरच अनेक मोठे निर्णय घेतले. ...