एकट्या अमेरिकेवर अवलंबून न राहता, जगात इतरत्र पर्यायांचा शोध घेणे आणि मुख्य म्हणजे युवकांवर रोजगारासाठी देश सोडण्याची वेळ येऊ न देण्याची तजवीज करणे, हाच सर्वोत्तम मार्ग आहे. ...
ठाणे शहरातील भाजपचे आ. संजय केळकर यांनी घोडबंदर रोडवरील काही सोसायट्यांत बैठका घेतल्या. येथील कोंडी कमी करण्याकरिता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सेवा रस्ते मूळ रस्त्यात मिसळण्याची उपाययोजना काढली. मात्र याला काही रहिवाशांचा विरोध आहे ...
दहिसर ते भाईंदर हा महामार्ग ३ वर्षांत तयार होईल. त्यानंतर नरिमन पॉइंटहून मिरा-भाईंदर कोस्टलमार्गे अर्ध्या तासात कापता येईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली ...