RCBने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.फॅप ड्यू प्लेसिस व विराट यांनी RCBला चांगली सुरुवात करून दिली. विराटने दुसऱ्या षटकात चौकार खेचून १२वी धाव पूर्ण केली अन् आयपीएलमध्ये ७००० धावांचा टप्पा पार केला. ...
Uddhav Thackeray : "आमच्यातला गद्दार घेऊन भाजपावाल्यांनी डोक्यावर चढवला पण स्नेहलताईंना काहीही न देता त्या आमच्याकडे आल्यात" असं म्हणत भाजपा आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे. ...