shetkari apghat vima yojana ज्यात शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा रस्ते अपघातासह अन्य कोणत्याही कारणामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ...
Dowry Case: गेल्या काही दिवसांपासून हुंडाबळीच्या बातम्या सातत्याने येत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये दागदागिने, मालमत्ता, रोख रक्कम आदींच्या रूपात हुंडा मागितला जातो. मात्र बिहारमधील मुझफ्फरपूर येथे हुंड्याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ...
Banana Crop Damage : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात सोमवारी (९ जून) रोजी संध्याकाळी मृग नक्षत्रावर (Mrig Nakshatra) आलेला वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक अक्षरशः मुळासकट उद्ध्वस्त झाले. वाचा सविस्तर (Banana Crop Damage) ...