बँका स्वत: ग्राहकांशी संपर्क करून ‘आमचे कर्ज घ्या’, असा प्रस्ताव ग्राहकास देतात. अशा प्रकारचे एसएमएस किंवा फोन तुम्हाला सातत्याने येत असतात. अनेकदा आधी एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले असेल तर त्यांच्याकडूनही अशी ऑफर येत असते. ...
नवी दिल्लीत २९ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या निर्णयानुसार सरकारने एनसीसीएफ आणि नाफेड यांच्यामार्फत पुन्हा कांदा खरेदी सुरू केली, पण तिचा लाभ खरंच शेतकऱ्यांना होणार का? ...