लोकांमध्ये समरस व्हावे लागते, त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात. त्याच पध्दतीने बाबा सिद्दिकी काम करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. ...
अमरेंद्रने भाईंदर पोलिसांकडे जमा केलेला शस्त्रपरवाना खरा आहे की नाही, याची पडताळणी करायची आहे, असे पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांना सांगितले. ...
आर्यन खान अटक प्रकरण, धक्कादायक गोष्ट म्हणजे, ५० लाख रुपयांची लाच वानखेडे व त्यांच्या पथकाने स्वीकारल्याचा ठपकाही सीबीआयने ठेवला आहे. ...
खा. श्रीकांत शिंदे यांचा पराभव सामान्य शिवसैनिक करेल, असे सांगून आदित्य ठाकरेंनी त्यांच्या उमेदवारी चर्चेला पूर्णविराम दिल्याचे मानले जाते. ...
स्वतःच्या क्षमता न ओळखता आणि रिझर्व्ह बँकेने आखलेली चौकट न पाळता व्यवसाय वाढीसाठी जे प्रयत्न केले ते अखेर त्यांच्या अंगाशी आले आहेत. ...
खंडणीखोर, धमकाविणाऱ्यांविरुद्ध वेळीच कारवाई करून नागरिकांमधील भीती घालवायला हवी. त्यासाठी परिणामकारक पोलिसिंगची आवश्यकता आहे. ...
कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाचे पीक असून जागतिक कापूस उत्पादनापैकी सुमारे ४० टक्के कापूस भारतात पिकवला जातो. ...
पण काळ पुन्हा बदलला. पूर्वी गुंडांना राजकारणी चार हात दूर ठेवायचे. आता गुंड राजकारण्यांकडे जातात, त्यांच्यासोबत फोटो काढून घेतात. गुंडांच्या घरी जाऊन सत्कार घेतात. ...
मध्य रेल्वेच्या १४७ हून अधिक लाेकल फेऱ्या रद्द; प्रवाशांचे हाल ...
विशेष म्हणजे मागील तीन वर्षांतील हा उच्चांकी व्याजदर आहे. यापूर्वी २०१९-२० मध्ये ८.५ टक्के व्याज दिले गेले होते. ...