‘इंडिया’ आघाडीतर्फे देशव्यापी संयुक्त जाहीर सभांचा धडाका लावला जाईल आणि त्याची सुरुवात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळपासून होईल, अशी घोषणा दिल्लीत १३ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘इंडिया’च्या समन्वय समितीने केली होती. ...
राजकारणातील प्रस्थापितांना मुळासकट हादरे देण्याच्या मोदी-तंत्रामुळे २०१४ नंतर भारतात राजकारणाचा बाज पूर्णपणे बदलला. विरोधी पक्षांची आणि त्यांच्या विरोधाची पर्वा न करता, त्यांनी नोटाबंदीपासून नव्या संसद भवनासह महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टाचे बांधका ...
गणेशोत्सव सणाला चाकरमानी गणेशभक्त हे मुंबईतून कोकणात जाण्यास निघाले आहेत. एकीकडे मुंबई-गोवा महामार्गाचे असलेले अपूर्ण काम आणि दुसरीकडे वाहनांची वाढलेली संख्या यामुळे गणेशभक्तांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. ...