पेंच नदी क्षेत्रात संततधार होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पेंच नदीवरील तोतलाडोह आणि नवेगाव खैरी धरण पूर्णपणे भरले असून, तोतलाडोह धरणाचे १४ पैकी १० तसेच नवेगाव खैरीचे सर्व १६ दरवाजे उघडण्यात आले आहे. ...
३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा राज्यात होणे, ही गोमंतकीयांसाठी मोठी गोष्ट आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या तयारीबाबत आम्ही कुठेच कमतरता ठेवलेली नाही. जे शक्य आहे, ते आम्ही केंद्र सरकारच्या मदतीने केले आहे. ...
आधुनिक पद्धतीने द्राक्ष शेती करणारे प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी अण्णासाहेब माळी यांनी ऑटोमेशनद्वारे हायटेक केलेली द्राक्ष शेती या परिसरासह सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. ...