जोरदार झालेल्या पावसामुळे ऊसतोड थांबली असून, साखर कारखान्यांचे गाळप ठप्प झाले आहे. रब्बी पिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. पलूस, तासगाव, खानापूर, मिरज तालुक्यात द्राक्ष, तर आटपाडी, जत तालुक्यात डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
Jammu Kashmir: जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील रामगड सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर आज सकाळी पाकिस्तानी रेंजर्सनी तुफान गोळीबार केला. या गोळीबारामध्ये बीएसएफच्या एका जवानाला हौतात्म्य प्राप्त झालं आहे. ...
१७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशातील दमोह शहरात एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा सुरूच ठेवणार असल्याचेही सांगितले. ...