विधिमंडळाच्या आधिवेशनाआधी ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
गेल्या काही वर्षांत आजाराचे निदान करण्यासाठी एमआरआय चाचणीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...
Mumbai Crime News: मुंबईमधील आपल्या मालकाच्या घरातून सुमारे अडीच कोटींची दागदागिने घेऊन पळालेल्या दोन नोकरांना बिहारमधून अटक करण्यात आली आहे. या दोघांनीही मालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना गुंगीचं औषध पाजून ही चोरी केली. ...
पोस्ट ऑफिसच्या सर्वसामान्यांसोबत महिलांसाठीही खास योजना आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करून बचत करता येते. ...
गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग बोटीने प्रवास करणाऱ्यांना प्रवासात हमखास दिसणारी गोष्ट म्हणजे समुद्रातील पांढरे शुभ्र सीगल पक्षी. ...
लसूण म्हणतोय 'अब की बार ४०० पार', विक्रेते म्हणतात, लसूण घ्यायचा तर घ्या... ...
'शिवबाचं नाव' गाण्याच्या निमित्ताने विशालने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. यातीलच एका मुलाखतीत त्याने "आज शिवाजी महाराज असते तर..." यावर भाष्य केलं. ...
देशात २०२२ या आर्थिक वर्षात २,४९,९८७ कारखाने असून त्यात एकूण १.३६ कोटी कामगार कार्यरत आहेत. ...
मुख्य जलवाहिन्यांची क्षमता वाढविणार. ...
डॉक्टरांनी पत्नी डॉनेलसोबत 1990 मध्ये लग्न केलं होतं. त्यांना तीन मुले आहेत. पण पत्नी आजारी असल्याने अनेक समस्या होत्या. ...