पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ही योजना १२ जून रोजीच्या शासन निर्णयान्वये बीड जिल्ह्यात बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीमार्फत कार्यान्वित झाली आहे. ...
सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृत व्यक्तीच्या डोक्यावर, उजव्या छातीवर व पाठीवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. ...
रेनेने वेगवेगळ्या ई-मेल आयडीवरून दिल्ली, पंजाब, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगाणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये बॉम्बच्या खोट्या धमक्या देणारे इ-मेल पाठवले होते. ...