परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील रब्बी पिकांची पेरणी झालेल्या क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. दोन महिने उलटून गेले तरी राज्यात सरासरीच्या केवळ ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ...
Nandurbar News: जैविक खतांमध्ये भेसळ करून निकृष्ट जैविक खतांचे उत्पादन करून ते विक्री केल्याप्रकरणी हैदराबाद येथील खत कंपनीविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाचे नाशिक विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांनी याबाबत फि ...