Kolhapur news: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक ठरलेल्या कोल्हापूर दौऱ्याची माहिती मिळताच त्यांना गावबंदी केल्याची माहिती देण्यासाठी जमलेल्या कोल्हापूरातील सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शनिवारी राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
MNS News: सर्वच राजकीय पक्षाप्रमाणेच महराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मागील दोन महिन्यात तीन दौरे करीत पदाधिकाऱ्यांना पक्षाचा कृती कार्यक्रम देत आहेत. ...
Kalyan News: राज्यातले विधिमंडळ कॅबिनेट ,राज्यातले सर्व पक्ष, सर्व जनता मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळे मला वाटते मराठा समाजाला सर्वांचे समर्थन आहे. मग गावबंदी किंवा नेत्यांना रोखणे याचा विचार झाला पाहिजे असा मराठा समाजाला दिला आहे. ...
Crime News: सांगली शहरातील वानलेसवाडी येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर चाकूने वार करत खून करणाऱ्या संशयितास पोलिसांनी विजयपूर (कर्नाटक) येथून जेरबंद केले. ...
Wardha Crime News: शेतीच्या जुन्या वादातून झालेला वाद विकोपाला गेल्याने एकाने तिघांना लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. उपचारादरम्यान त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना फत्तेपूर शेतशिवारात घडली. याप्रकरणी पुलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ...
Kolhapur: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री अचानक कोल्हापूरला येणार असून ते कणेरी मठावर काडसिध्देश्वर स्वामींची भेट घेणार आहेत. दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांना मराठा आरक्षण आंदोलकांनी अडवल्याने शिंदे यांच्या दौऱ्याबाबत प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळ ...
Shrikant Shinde: ''द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या'' (WIFA) कार्यकारी समितीच्या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ...
Konkan Railway Time Table: कोकण रेल्वे मार्गावरील विन्हेरे - चिपळूण आणि मडुरे - मडगाव जंक्शन या विभागादरम्यान दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी ३१ ऑक्टोबर रोजी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. ...
Nagpur: टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या दरातही विक्रमी वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सध्या नागपुरातील कळमना ठोक आलू-कांदे बाजारात दर्जानुसार ५० ते ६० रुपये आणि किरकोळमध्ये ८० रुपये किलो भाव आहे. ...
12th Fail Movie Review : हा सिनेमा अनुराग पाठक यांच्या '१२वी फेल' या पुस्तकावर आधारलेला आहे. आयपीएस मनोज शर्मा यांच्या संघर्षाची, जिद्दीची, प्रामाणिकपणाची, चिकाटीची, स्वाभिमानाची आणि अपार कष्टांची हि कथा आहे. ...