२५ फेब्रुवारी २०१६ रोजी केवाईसी नियमात लावण्यात आलेले एक उपकलम रिझर्व्ह बँकेने आता हटविले आहे. या बदलाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँका आणि वित्तीय संस्थांचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आ ...
आज राज्यात रेल्वे विभागानंतरचा सर्वात जुना विभाग कोणता असेल तर तो 'पशुसंवर्धन विभाग'. २० मे १८९२ मध्ये स्थापन झालेला हा विभाग महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण विकासात महत्त्वाचा योगदान असणारा असा एकमेव विभाग आहे. ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरोघरी, शेता ...
Congress Vs RSS: चीन दूतावासाने संघ मुख्यालयाला दिलेल्या भेटीवर भाजपने स्पष्टीकरण द्यायला हवे. ही राष्ट्रीय सुरक्षेची गंभीर बाब आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. ...