येथील विसाव्याला विशेष महत्त्व असून या ठिकाणी आळंदी येथून पालखीने वारीसाठी प्रस्थान केल्यानंतर प्रथमच माऊलींच्या पादुका पालखीतून खाली घेऊन त्या यमाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात नेल्या जातात. ...
Maharashtra Weather Update : कोकण किनारपट्टीला २५ जून रोजी रात्री ८:३० पर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून, हवामान खात्याकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ...
Papaya Market : वादळी वाऱ्यांनी बागांचे नुकसान आणि बाजारात प्रचंड भावघसरण अशा दुहेरी संकटात पपई उत्पादक शेतकरी सापडले आहेत. एकेकाळी नगदी पीक म्हणून उभारी घेतलेली पपई आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणत आहे.(Papaya Market) ...
Bajaj Consumer Care : शेअर बाजारात आज मोठी तेजी दिसून येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीचे आवाहन केल्याच्या बातमीचा बाजारावर परिणाम झाला. ...