Devendra Fadnavis News: आपला देश हा आता अमृत काळातून जात आहे. २०३५ पर्यंत देशातील तरुणांची संख्या सर्वाधिक असेल. हा काळ हा देशाची दिशा ठरविणारा असेल. त्यामुळे अमृत काळात देशाच्या विकासात युवकांची भूमिका मोलाची राहणार आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद् ...
पुणे : अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त पूना मर्चंटस् चेंबरने मार्केटयार्ड येथील सभागृहामध्ये धान्य, कडधान्य, डाळी आणि ड्रायफ्रुटस्ची ... ...
Kalyan News: कल्याण डोंबिवली महापालिकेने ५ ते १२ जानेवारी या कालावधीत डीप क्लिनिंग मोहिम राबविली. या मोहिमेमुळे शहरातून २६१ मेट्रीक टन कचरा गोळा करण्यात आला. ही मोहिम टप्प्या टप्प्याने सर्व प्रभाग क्षेत्रात राबविली जाणार आहे. ...
Nagpur News: नागपूर विभागात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यात रेतीचे घाट आहे. प्रशासनाच्या नोंदी सर्व रेतीघाट बंद आहे. तरीही नागपूर शहरात दररोज शेकडो ट्रक रेती पोहचत आहे आणि बांधकामेही धडाक्याने होत आहे. शहरात ६५ ते ७० रुपये फुट दराने रेती ...