Jayakwadi Dam Water Level : राज्यातील पावसाचा जोर आणि वरच्या धरणांतून येणाऱ्या पाण्यामुळे जायकवाडी धरण भरतीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचले आहे. इसापूर धरणही ७५ टक्क्यांवर भरल्याने पैनगंगा नदीकाठच्या गावांमध्ये अलर्ट देण्यात आला आहे. संभाव्य पुरस्थितीच्य ...
मुसळधार पावसात घरी परतताना वाहतूक पोलिसांनी थांबवले. सीट बेल्ट लावा, तुमचे रक्षण करेल म्हणत पोलिस पुढे निघून गेला. काही मिनिटांतच भीषण अपघात झाला मात्र सीट बेल्टमुळे चालक आणि त्याची पत्नी थोडक्यात बचावले. ...
Maharashtra Rain Update गेल्या आठवडाभरापासून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपून काढले. पण आता हवामान बदलामुळे मोठा पाऊस मोठ्या सुटीवर जाणार आहे. ...
pik nuksan bharpai 2025 राज्यात फेब्रुवारी ते मे या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांचे नुकसान झाले होते. ...
पनवेल इथे होणाऱ्या या मेळाव्याला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते हजर राहणार आहेत. या सोहळ्याचा आढावा घेण्यासाठी अलिबाग येथील शेतकरी भवनात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. ...