पहिल्या तीन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी काहीशी घसरल्यानंतर आता चौथ्या टप्प्यात मतदारांकडून कसा प्रतिसाद दिला जातो, याबाबत उत्सुकता होती. ...
गेल्या आठवड्यात ७ मे रोजी रामदेववाडी गावाजवळ भरधाव कारने दुचाकीला उडविल्याने त्यात चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण संशयितांना अटक केली नाही. ...