राजापूर स्थानकावर पोहचल्यानंतर ते उतरले नंतर त्यांना काहीवेळाने आपली पत्नी विराली हिचे १७.२ तोळे सोन्याचे दागिने ठेवलेली काळया रंगाची बॅग रेल्वेतच विसरल्याचे लक्षात आले. ...
Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्या वतीने देशातील जनतेला 10 गॅरंटी दिल्या आहेत. ...
राज्यात एका बाजूने उष्णतेचा पारा ३४.५ अंश पर्यंत जात आहे तर दुसऱ्या बाजूने आता पाऊसही येत आहे. शनिवारी संपूर्ण गाेव्यात गडगडाटसह मुसळधार पाऊस पडल्याने शनिवारी रात्री गारवा तसेच थंडी पडली होती. ...
रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१०५५ सुपरफास्ट स्पेशल शनिवार, १८ मे रोजी सीएसएमटी मुंबई स्थानकावरून ११:०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १९.१५ वाजता बालेश्वरला पोहोचेल. ...