Nagpur : भाऊबंदकी कोणत्याही थराला जाऊ शकते, हे यवतमाळ जिल्ह्यातील एका प्रकरणामुळे दिसून आले. कौटुंबिक माल-मत्तेच्या वादातून सख्ख्या भावाला आणि वहिनीला फौजदारी प्रकरणात फसविण्याचा कट रचण्यात आला. ...
Dam Water Level Decreasing : गतवर्षी मुसळधार पावसामुळे ओव्हरफ्लो झालेली धरणं आता झपाट्याने रिकामी होत आहेत. जालना जिल्ह्यातील ६७ मध्यम व लघू प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात तब्बल ३९ टक्क्यांची घट झाली असून सध्या ६१ टक्के पाणी शिल्लक आहे. मे-जूनपर्यंत हा सा ...
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले हे एका जागेसाठी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. आता, उर्वरित जागेसाठी भाजपकडे अनेक दावेदार आहेत. या संदर्भात मंगळवारी रात्री उशिरा एक बैठक झाली. ...