आयोगाच्या शिष्टमंडळाने जम्मू-काश्मीरचा दोन दिवसांचा दौरा केला. या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक घेण्याच्या दृष्टीने किती अनुकूल वातावरण आहे, पूर्वतयारीसाठी किती वेळ लागेल या सर्व गोष्टींचा निवडणूक आयोगाने आढावा घेतला. ...
हिंसाचारामुळे बांगलादेशातील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यापैकी शेकडो नागरिक कुचबिहारलगतच्या सीमेवर बांगलादेशच्या हद्दीत गोळा झाले. सीमेवर उभारलेले कुंपण ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा त्यांनी केेलेला प्रयत्न बीएसएफने हाणून पाडला. ...
खटला न चालविला गेल्यामुळे तसेच बराच काळ कारावासात राहावे लागल्यामुळे जलद न्याय मिळण्याचा त्यांचा अधिकार हिरावला गेला, असे मत व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ व उच्च न्यायालयावर ताशेरे ओढले. ...
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या आखाड्यातून अखेर भारताला पहिलं पदक मिळालं;भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावत याने भारताला कांस्य पदक मिळवून दिले. ...