जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी १00 टक्के करवसुली करून जिल्हा परिषद प्रशासन व शासनास सहाकार्य करावे, असे राज्याच्या ग्रामीण विकास विभागाचे धोरण आहे. ...
प्रलंबित मागण्या सोडवाव्या यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी गट-अ तर्फे बुधवारपासून असहकार आंदोलनाला सुरूवात केली आहे. डॉक्टरांनी काळ्या फीत लावून काम केले. ...
बंगाली कॅम्प परिसरातील औद्योगिक वसाहतीमध्ये नकोडा मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ग्लोबल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने .. ...
जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून सिंचाई विभागामार्फत सिमेंट प्लग बंधारे बांधकाम कार्यक्रम राबविण्यात आला. त्यात ९00 बंधार्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. ...