आयुष्यातील संध्याकाळ सुखद व्हावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र टिचभर पोटाची आग माणसाचे सर्व सुख हिरावून घेते. जीवनातील सुख-दु:खाच्या प्रत्येक वळणावर सावली सारखी सोबत ...
श्याम पुंगळे , राजूरखा.रावसाहेब दानवे यांचा नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्याने राजूरेश्वर मंदिराच मोठा विकास साधला जाईल. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार शासकीय वाहनांवर लावावयाच्या दिव्यांबाबत नव्याने आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. हे आदेश प्राप्त होताच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व उपप्रादेशिक परिवहन ...
रेल्वे, बस व अन्य प्रवास साधनांच्या तुलनेत सर्वाधिक पसंती रेल्वेला दिली जाते. यामुळे प्रत्येक प्रवासी रेल्वेगाडीमध्ये गर्दी असल्याचे दिसते. याच गर्दीचा फायदा घेत दलाल सक्रीय झाले आहेत. ...
खरीप पिकांचे पुनर्नियोजन करण्याच्या उद्देशाने ग्रा.पं. पवनार येथे शेतकरी वर्गासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राकरिता जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बर्हाटे, कृषीभूषण ...
रवि गात , अंबड अंबड तालुक्यास मोठा गोदाकाठ लाभलेला आहे. मागील काही काळापासून गोदापात्रातून करण्यात येणार्या वाळू तस्करीने तालुक्यात समांतर काळी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. ...
शालार्थ वेतन प्रणालीतील घोळ शिवाय संबंधितांच्या संकल्पना स्पष्ट नसणे आणि कार्यालयीन दफ्तर दिरंगाईमुळे जि. प.च्या २७00 शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे वेतन मे महिना संपायला आला ...
तालुक्यातील ४२ सहकारी संस्था अंतर्गत येणार्या शेतकर्यांची सहकारी सोसायटीचे कर्ज नसल्याच्या दाखल्यासाठी संस्थेचे गटसचिव मिळत नसल्याने उन्हातान्हात पायपीट सुरू होती. त्यामुळे कर्ज ...