जुनी व कालबाह्य झाल्याने नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनीचे जोडणी काम उद्या (दि. ३०) हाती घेण्यात येणार असल्याने सकाळी आठपासून रात्री दहा वाजेपर्यंत १५ तास संपूर्ण पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. ...
लातूर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सातत्याने गैरहजर राहत असल्यामुळे बुधवारी खुद्द प्रशासनावरच त्यांच्या दालनाला सील ठोकण्याची वेळ आली़ ...
महापालिकेचा कारभार ‘आमदनी अठन्नी खर्चा रूपया’ या म्हणीनुसार चालत असल्याने मागील तीन महिन्यांचे कर्मचार्यांना वेतन मिळाले नाही. उत्पन्न घसरल्याने कर्मचार्यांच्या वेतनाची बोंबाबोंब सुरू झाली आहे. ...
विठ्ठल कटके, रेणापूर मागील दोन महिन्यांपासून तालुक्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. गेल्या आठवड्यापासून तापमानात कमालीची वाढ होत असून, नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. ...
अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची घोषणा दि. २0 मे रोजी आयोगाने केली व त्या दिवसांपासून विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याचे विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी स्पष्ट केले. ...