गतवर्षी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले होते. रबी हंगाम गारपिटीने झोडपला होता. यंदा मात्र सारं काही सुरळीत होईल, या अपेक्षेसह खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसमोर रोहिणी नक्षत्र कोरडे ...
यवतमाळ शहरात फळे पिकविण्यासाठी कारपेटचा मोठ्या प्रमाणात आणि खुलेआम वापर सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असलेली ही फळे सर्रास बाजारात विकली जात आहे. ...
माजलगाव: शहरातील मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी असलेल्या नाल्यांची साफसफाई कोणी करावी? याबद्दल नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचा वाद चालू आहे. ...
तालुक्यात अनुसूचित जमाती व सामान्य कुंटुंबातील नागरिकांच्या इंदिरा आवास घरकूल योजनेतील साडेअकराशे घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी १० कोटी ९२ लाख ५० हजार रूपये निधी प्राप्त झाला आहे. ...
एसटीला महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हटल्या जाते. दिवसेंदिवस खासगी गाड्यांची संख्या वाढत आहे. ठिकठिकाणी अवैध प्रवासी वाहतूकही केल्या जाते. परंतु आजही हजारो लोक एसटीतूनच प्रवास करतात. ...