करडी परिसरातील साझ्यांमध्ये चार तलाठ्यांची पदे रिक्त आहेत. शेतीच्या हंगामाला सुरूवात झाली असताना, नागरिकांना विविध कामांसाठी तलाठ्यांच्या कागपत्रांची आवश्यकता असताना रिक्त ...
नुकत्याच हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात व्यास नदीवरील धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने २४ तरूण वाहून गेले होते. त्या घटनेने संपूर्ण देश स्तब्ध झाला होता. प्रशासन खडबळून जागे झाले. ...
करडी येथे नळाच्या दूषित पाणी पुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. गावात विविध आजारांची सुरु झालेली साथ अजूनही पूर्णत: आटोक्यात आलेली नाही. हगवण, उलटी, कावीळ, ताप आदी ...
इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होताच पुढील शिक्षणासाठी प्रवेशाची लगीनघाई सुरु झाली आहे. समाजकल्याण विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी २३ जूनपासून आॅनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे. ...
शासन आणि प्रशासन स्तरावर मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. येत्या ३० जूनपासून अमरावतीसह ...
मृग नक्षत्राच पहिला पाऊस बरसताच बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी आर्थिक जुळवाजुळव सुरु केली आहे. परंतु कपाशीच्या नवनवीन जातींनी बाजारात शिरकाव केल्याने शेतकरी गोंधळात पडला आहे. ...
राजूर : राज्यातील सर्वात उंचीच्या कळसूबाई शिखरावर विद्युत पुरवठा करण्यात आला असून, शनिवारी या कामाचे उद्घाटन आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते झाले. ...