भारतात दररोज सरासरी २५० माणसे वाहन अपघातात मृत्युमुखी पडतात. ७०० व्यक्ती रोज जखमी अथवा कायमच्या अपंग होतात. एकट्या नागपुरात मागील १४ महिन्यांत १५१६ अपघात झाले असून ...
देशात राज्यांमध्येच नव्हे तर शहरांमध्येही कराचे टप्पे वेगवेगळे आहेत. त्यामुळे शहर आणि राज्यांमध्ये थेट स्पर्धा सुरू आहे. ती आता संपली पाहिजे. देशात सरळसोपी एकच करप्रणाली आणून उद्योग व व्यवसायाच्या ...
उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील ३००ते ३५० गावात कमी अधिक प्रमाणात पाणी टंचाई निर्मांण होते. तात्पुरत्या उपाययोजना म्हणून टंचाई निवारणाचा कार्यक्र म राबविला जातो. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) अधीक्षक व उपअधीक्षकांना अखेर शासनाने नियुक्त्या दिल्या असून त्यांचे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळाचे थकीत वेतन देण्याचे आदेशही जारी केले आहेत. ...
धानोरा व कुरखेडा या आदिवासीबहुल दुर्गम तालुक्यातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे धडे मिळावे, यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत २०१० मध्ये ई-विद्या प्रकल्प सुरू करण्यात आला. ...
रुग्णाचा जीव जात असतानाही मनोरुग्णालय औषधे उपलब्ध करून देत नाही. या अनास्थेच्या ‘मेंटल ब्लॉक’मुळे अनेक रुग्णांना औषधाविनाच मृत्यूला कवटाळावे लागत आहे. रविवारी पहाटे पुन्हा एका ...
कडेकोट सुरक्षाव्यवस्था भेदून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात सर्रासपणे मोबाईल पोहोचत आहेत. बंदिस्त कच्चे कैदी मोबाईलचा वापर करून खंडणी वसूल करीत आहेत. व्यापारी आणि अन्य व्यवसायिकांमध्ये ...
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात एका आश्रम शाळेमध्ये कार्यरत महिलेवर तीन नक्षलींनी सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणातील एका आरोपीची १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या ...