पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. परंतु या कक्षाचा कुठेही ठावठिकाणा नाही. सिव्हिल लाईन येथील ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यभरातील पोलीस ठाण्यांत चार महिन्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर ...
कृषी विभागाच्या विभागीय व जिल्हा भरारी पथकाने बोगस बियाणे विक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. यात आतापर्यंत जिल्ह्यातील १,००५ दुकानांची तपासणी करून, १७५ दुकानांविरुद्ध विक्रीबंदी आदेश ...
गेल्यावर्षी उत्तराखंडमध्ये आलेल्या जलप्रलयात बेपत्ता झालेल्या ३७ नागपूरकर यात्रेकरूंच्या नातेवाईकांना केंद्र आणि राज्याकडून प्रत्येकी ५.५० लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. ...
यावर्षीही शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कांदा विक्रीस काढला आहे. पावसाळ्यात शेतकी कामासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी शेतकरी कांद्याची विक्री करतात. पण लगेचच विक्रीही बंद करतात. ...